Posts

Showing posts from May, 2014

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D., D.Litt., Barrister-at-La w.

Dr.AMBEDKAR (1891-1956) B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D., D.Litt., Barrister-at-La w. B.A.(Bombay University)  Bachelor of Arts, MA.(Columbia university) Master Of Arts, M.Sc.( London School of Economics) Master Of Science,  Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy , D.Sc.( London School of Economics) Doctor of Science , L.L.D.(Columbia University) Doctor of Laws , D.Litt.( Osmania University) Doctor of Literature, Barrister-at-La w (Gray's Inn,London) law qualification for a lawyer in royal court of England. Elementary Education, 1902 Satara, Maharashtra  Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian etc., Inter 1909,Elphinstone College,Bombay Persian and English  B.A, 1912 Jan, Elphinstone College, Bombay, University of Bombay, Economics & Political Science M.A 2-6-1915 Faculty of Political Science, Columbia University, New York, Main- Economics Ancillaries-Soc iology, History Philosophy, Anthropology, Politics Ph.D 1917 Faculty

The symbol of knowledge and Father of new modern constitutional democratic India.

Image

बाबा सांगतात

Image
बाबा सांगतात ," माझा टायपिस्ट नानक रत्तु याला बरीच रात्र झाल्यामुळे घरी जाण्यास सांगितले . मी माझ्या लिहिण्यात गर्क झालो होतो . नानकने माझ्या टेबलावरिल पुस्तके उचलली तेव्हा माझे लक्ष त्याच्याकडे गेले . तेव्हा मी त्याला म्हणालो ,"अरे, मी तुला घरी जाण्यास सांगितले होते ना ? तू गेला का नाहीस ? त्यावर गोंधळुन तो म्हणाला , साहेब मी रात्री १० वाजता घरी गेलो. जेवण करून झोप काढून आलो आहे. आता सकाळचे आठ वाजले आहेत. . !!जय भिम नमो बुद्धाय!! Like  ·   ·  Share

Thought of Ambedkar

Image

Dr. B R ambedkar......

Image

Columbia University: Dr. B.R Ambedkar

Columbia University: Dr. B.R Ambedkar

tree of Ambedkar Family

Image

" त्यागमूर्ती माता रमाई "

डॉ. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगते जीवन होते . त्यांच्या जीवन सागरात अनेकदा तुफानी वादळे उठ्लीत . परंतु त्यात सापडलेली त्यांची जीवन नौका रमाबाईंनी स्वतः अनेक विपत्तींशी झगडून प्रत्येक वादळातून निर्विघ्नपणे पार नेली. आपल्या तारुण्याची बहुतेक सर्व वर्षे पतीनिष्ठ रमाबाईंनी संकटांशी धैर्याने सामोरे जाऊन घालविली . रमाबाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयपथातील काट्यांची झाडलोट करून त्यांचा ध्येयवादी खडतर मार्ग अधिक सुगम बनविला पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीही अपेक्षा केली नाही . उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान -मोठ्या कार्यात त्यांना यथाशक्ती प्रोत्साहित करून व स्फूर्ती देऊन त्यांच्या मागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या . माता रमाईची प्रकृती काही ठीक नसायची त्या नेहमी आजारी असत , तेव्हा एकदा बाबासाहेबांनी त्यांना धारवाड येथे हवापालट करण्यासाठी पाठविले . धारवाडच्या वसतिगृहाचे अध्यक्ष बळवंतराव वराळे हे होते. धारवाड येथे दलित विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते .ते पाहण्याची इच्छा रमाबाईंनी केली . आणि त्या वसतिगृ

।। व्यथा बाबासाहेबांची ।।

।। व्यथा बाबासाहेबांची ।। समाजः बाबासाहेब झोपले नाहीत अजून ।  बाबासाहेबः नाही बाळा तू झोप । समाजः पण तुम्ही ऐवढे का जागत आहात । बाबासाहेबः तु अंधविश्वास व गुलामगिरीच्या काळोख्यात अजुनही जकडलेला आहेस त्यामुळे मला झोप नाही येणार । समाजः बाबासाहेब पण मला आई आहे बाप आहे मुलं आहेत नातेवाईक गणगोत्र आहे मला त्यांचीही काळजी आहे । बाबासाहेबः अच्छा चांगली गोष्ट आहे कारण मला या गोष्टींचा अनुभव नाही कारण मला जन्म दिल्यानंतर आई गेली, वयात आलो वाटल वडीलांचा आधार मिळेल पण वडीलही गेले, लग्न झाले पण या समाज परिवर्तनाच्या लढाइत गुंग असल्यामुळे लग्नानंतर झालेल्या मुलांचे आजारपण सुध्दा दुर नाही करू शकलो त्यामुळे ती ही सोडुन गेली वाटलं पत्नी साथ देईल ती पण सोडुन गेली, वाटलं माझी कैफीयत एकुण ज्यांच्या हक्का साठी लढतोय ते अंदोलन पुढे नेतील पण ते ही आज स्वार्थि आणि लाचार झाले आहेत । समाजः बाबासाहेब आम्हाला माफ करा आम्ही चुकलो । बाबासाहेबः मी तुम्हाला धम्म दिला त्याचा तुम्ही धर्म केलांत माझे अंदोलन पुढे नेण्या ऐवजी माझा जयजयकार करत बसलात । "उठा जागे व्हा समस्त बहुजन समाजाला जागे करा या देशाची शासनकर्ता ज

Jay Bhim

Image

प्रो.एवं इतिहासकार श्रीमान Tararam Gautam से डॉ.भीमराव अम्बेडकर के बारे में ऐसे तथ्य

डॉ.भीमराव अम्बेडकर के बारे में ऐसे तथ्य जो छिपे हुए है ______________________________ __________ (प्रो.एवं इतिहासकार श्रीमान Tararam Gautam से मिली जानकारी का हिन्दी अनुवाद) कृपया अपना कीमती समय निकालकर डॉ. भीमराव अम्बेडकर बारे में छिपी बेशकीमती वास्तविकता को जानने का श्रम करें.... अम्बेडकर के महान कार्य :- एक भारतीय युवा के रूप में डॉ.भीमराव अम्बेडकर की अधिकांश जानकारियों को साझा करते हुए ख़ुशी और गर्व महसूस होता है | हमारे "आधुनिक भारत के संस्थापक और पिता" के बारे में अज्ञात तथ्य - क्रांतिकारी डॉ .बाबासाहेब अम्बेडकर :- आप सभी से मेरा विनम्र अनुरोध है की इसे पढ़ने के बाद आगे से आगे साझा (share) करे- 1 . कैम्ब्रिज विश्वविद्यालय इंग्लैंड 2011(विश्व का शीर्ष विश्वविद्यालय) के अनुसार दुनिया का पहला प्रतिभाशाली केवल एक भारतीय व्यक्ति डॉ. बाबासाहेब अम्बेडकर है, जो इस विश्वविद्यालय में सबसे शीर्ष स्थान पर रहा. 2 . प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार पाने वाले 6वे भारतीय अर्थशास्त्री प्रो. अमर्त्य सेन का दावा है कि डॉ. बी. आर. अम्बेडकर अर्थशास्त्र में मेरे पिता

रमाबाई सारखी सहचारिणी

डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना आपल्या पत्नी रमाबाईंच्या कष्टमय जीवनाची जाणीव होती रमाबाई सारखी सहचारिणी लाभली म्हणूनच आपण परदेशात जाऊन वर्षानुवर्षे उच्च शिक्षण घेऊ शकलो व अस्पृशोद्धाराच्या सामाजिक कार्यात समरस होऊ शकलो , ही गोष्ट किंवा वस्तुस्थिती ते कधीही अमान्य करीत नसत. पतीनिष्ठ रमाबाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत कि, स्त्री हा समाजाचा अलंकार आहे . आपल्या कुटुंबाचा नावलौकिक स्त्रियांच्या शिलावरच अबलंबून असतो. स्त्री हि जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज नि र्माण करणारी माता आहे. ज्योतीराव फुले यांनी ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना स्वतः घरी शिक्षण देऊन सामाजिक शैक्षणिक कार्य करण्यास प्रवृत्त केले, त्याचप्रमणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या पत्नीला म्हणजेच रमाबाईला घरीच लिहायला वाचायला शिकविले आणि अस्पृश्यांच्या महिला संघटनेमध्ये प्रत्यक्ष भाग घ्यायला प्रवृत्त केले. रमाबाईंना पत्र देखील लिहिता येत असे. आता त्यांनी मुद्देसूद व प्रभावी भाषण कसे करावे, याचे पाठ रमाबाईंना द्यावयास सुरुवात केली. प्रथमतः महिलांच्या घरगुती बैठकीमध्ये आणि नंतर महिला
Image

अशा महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम .....

१९२३ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सुरु केला . रमाई ला असे वाटू लागले कि आपले पती संसाराला लागले, हे पाहून साध्वी रमाबाईंना आनंद होणे स्वाभाविकच होते. , एकदा वकिलीची फी म्हणून डॉ. बाबासाहेबांना तीनशे रुपये मिळाले. तेव्हा ते सर्व रुपये त्यांनी रुमालात बांधून घरी जावून आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले . इतके रुपये एकदम पाहून रमाबाईंचा आनंद गगनात मावेना कारण इतके रुपये त्या मातेने जीवनात कधीच पहिले नव्हते . प्रत्येक स्त्रीला वाटते कि आपल्या पतीने संसाराकडे लक्ष द्यावे , यावरून त्या नेहमी बाबासाहेबांना बोलत असत , एकदा त्या खूप चिडल्या त्यावर बाबासाहेब म्हणाले माझ्या नावाने सारखी ओरडत असतेस मग मी काय करावे असे तुला वाटते ?" त्यावर रमाबाई उद्गारल्या , " अहो , घरात भाजीपाला , तेल मीठ , गहू, तांदूळ वगैरे वस्तू लागतात याकडे तरी नवऱ्याने थोडे लक्ष द्यावे . कधी मुलाबाळांना जवळ घ्यावे , त्यांना ओंजारावे -गोंजारावे , बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत. परंतु तुमचे मात्र सर्वच मुलखावेगळे ! येऊन जाऊन तुमची ती जाडजूड पुस्तके , त्यांचे सतत वाचन आणि तुम्ही ! " रमाब

बावीस प्रतिज्ञा खालील प्रमाणे आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा गुलामगिरीत न जाण्यासाठी तसेच अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानदृष्टी ठेवून उत्तम जीवन जगण्यासाठी सर्व अनुयायांना बौद्धधम्माच्या बावीस प्रतिज्ञा पाळायला सांगितल्या. त्या बावीस प्रतिज्ञा खालील प्रमाणे आहेत: १. मी ब्रह्मा , विष्णु , महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. २. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. ३. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपास ना करणार नाही. ४. देवाने अवतार घेतले, यावरमाझा विश्वास नाही. ५. गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो. ६. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही. ७. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. ८. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. ९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. १०. मी समता स्थापन करण्याचाप्रयत्न करीन. ११. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. १२. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन. १

इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशातही

Image
इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशातही पूर्वी आंग्ल, पीक्ट, सॅक्सन, केल्ट अशा विविधवंशीय लोकांत संघर्ष होता. "वॉर ऑफ रोझेस" ही लढाई श्वेत आणि पीत यांच्यातच झाली. परंतू पूर्वजांप्रमाणे आजची पिढी संघर्ष करीत नाही. पूर्वजांसोबत वंशीय संघर्ष त्यांनी संपविल्याचे दिसते. उलट भारतात मात्र ऋषीमुनींनी केलेली भांडणे आजही ऋग्वेदी-यजुर्वेदी यांच्यात चालू आहेतच. पेशवाईत देखील जातीय स्वार्थासाठी भांडणे होत होतीच. त्यामुळे जातीजातीत द्वेषभावना निर्माण होऊन ती कायम राहत असे. याचा परिणाम समाजात अनेक  चांगल्या सुधारणा करणे अशक्य होते. रुढी, प्रथा यांच्यातील दोष समजून न घेताच त्या रुढींचे पालन न करणारी व्यक्ती जातीबाह्य, बहिष्कृत ठरते. हिंदू समाजात या भीतीपोटीच प्रथांचे आचरण कायम राहते. आपल्या जातीतील कोणत्या रुढी वाईट आहेत, हे कुणाला कळत नाही, असे नाही. पण त्या मोडून आपण वागलो तर आपल्यावर जाती बहिष्कार टाकतील ? मग आपल्या मुला मुलींचे लग्न कशी होतील ? या भीतीने जो तो वाईट रुढीला चिकटून बसतो. जातीभेदांमुळेच हिंदू समाजाचा विकास खुंटला आहे. हिंदू समाजातील दुष्ट रिवाजामुळे गेल्या काही वर्षात अनेक

The country needs a lead and the question who can give this lead.

Image
The country needs a lead and the question who can give this lead. I venture to say that Labour is capable of giving to the country the lead it needs. Correct leadership apart from other things, requires idealism and free thought. Idealism is possible for the Aristocracy, though free thought is not. Idealism and free thought are both possible for Labour. But neither idealism nor free thought is possible for the middle-class. The middle class does not possess the liberality of  the aristocracy which is necessary to welcome and nourish an ideal. It does not possess the hunger for the New Order, which is the hope on which the labouring classes live. Labour, therefore, has a very distinct contribution to make in bringing about a return to the sane and safe ways of the past which Indians had been pursuing to reach their political destiny. Labour’s lead to India and Indians is to get into the fight and be united. The fruits of victory will be Independence and a new Social Order. For such