बाबा सांगतात
बाबा सांगतात ," माझा टायपिस्ट नानक रत्तु याला बरीच रात्र झाल्यामुळे घरी जाण्यास सांगितले .
मी माझ्या लिहिण्यात गर्क झालो होतो . नानकने माझ्या टेबलावरिल पुस्तके उचलली तेव्हा माझे
लक्ष त्याच्याकडे गेले . तेव्हा मी त्याला म्हणालो ,"अरे, मी तुला घरी जाण्यास सांगितले होते ना ?
तू गेला का नाहीस ? त्यावर गोंधळुन तो म्हणाला , साहेब मी रात्री १० वाजता घरी गेलो. जेवण
करून झोप काढून आलो आहे. आता सकाळचे आठ वाजले आहेत.
.
!!जय भिम नमो बुद्धाय!!
करून झोप काढून आलो आहे. आता सकाळचे आठ वाजले आहेत.
.
!!जय भिम नमो बुद्धाय!!
Comments
Post a Comment