घटना समितीतील समारोपाचे भाषण

अमेरिकेतील राष्ट्रांमध्ये जातिभेदाचा प्रश्न अस्तित्वात नाही. भारतामध्ये अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. याचे पहिले कारण हे की, जाती सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात. जाती देशहितविघातक आहेत याचे दुसरे कारण हे की, त्या परस्परात मत्सर व तिरस्कार उत्पन्न करतात. "राष्ट्र" या पदाला योग्य होण्याची आपणाला खरोखरच इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे "राष्ट्र" अस्तित्वात असते तेथे "बंधुभाव" निर्माण होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर "समता" व "स्वातंत्र्य" यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२५ नोव्हेंबर १९४९ नवी दिल्ली
घटना समितीतील समारोपाचे भाषण

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह